General Knowledge Mix Test 147 | सामान्य ज्ञान टेस्ट 147 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/11/2024 1. पर्यायात काही किल्ले आणि तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याच्या जोड्या दिल्या आहेत त्यातून चुकीची जोडी ओळखा तोरणा – पुणे प्रतापगड – सातारा सिंदखेड राजा – बुलढाणा अजिंक्यतारा – नाशिक2. अहमदनगर जिल्ह्यात असलेले ……….. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे साल्हेर बैराट महाबळेश्वर कळसूबाई3. खाली दिलेली घोषणा कोणी दिली होती ते पर्यायातून निवडा. गो बॅक टु वेदाज महात्मा गांधी स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद दादाभाई नौरोजी4. 1896 वेल्बी कमिशनची नेमणूक …… यासाठी झाली. ब्रिटिश सरकारचे आर्थिक हितसंबंध जोपासणे न्यायालयीन सुधारणा सुचविणे सरकारी खर्चाचे हिशोब तपासणे शैक्षणिक सुधारणा सुचविणे5. ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक …….. मध्ये करण्यात आली. 44 40 43 (अ) 39 (अ)6. वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता ? दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा दुसऱ्या महायुद्धात सामील होण्याचा उपरोक्त कशाचाही नाही परदेशी वस्तूंचा बहिष्कार7. अंडी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित क्रांती – पीत क्रांती रजत/रुपेरी क्रांती अमृत क्रांती गुलाबी क्रांती8. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा. कुलाबा जंजिरा लिंगाणा अंबागड पवनी कामठा थाळनेर सोनगीर रायकोट गाविलगड भैरवगड भवरगड9. उत्तर अमेरिका खंडात असलेले पठार पर्यायातून निवडा. दिलेले सर्व कोलोरॅडो पठार मेक्सिको पठार कोलंबिया पठार10. राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुर साहेब ठराव 1973 मध्ये ……… ने पारित केला. दमदमी ठाकसाळ निरंकारी अधिवेशन पंजाब विधानसभा अकाली दलाची कार्यकारी समिती11. …….. हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन असोसिएशन या संघटनेच्या सेनाविभागाचे प्रमुख होते. राजेंद्रनाथ लाहीरी चंद्रशेखर आझाद अशफाक उल्ला खान सचिंद्रनाथ सन्याल12. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. दादासाहेब गायकवाड पंजाबराव देशमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर काका कालेलकर13. 1857 च्या उठावाचे वर्णन ‘स्वातंत्र्य युद्ध’ म्हणून कोणी केले ? वि. दा. सावरकर सरदार पटेल सुभाषचंद्र बोस बाळ गंगाधर टिळक14. योग्य विधान निवडा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.15. .. . यांना मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते. केशवसूत बा. सी. मर्ढेकर नारायण सुर्वे केशवकुमार16. महात्मा गांधीची हत्या कधी झाली ? 1948 1950 1947 194917. पंचायत समितीत महिलांना ……… आरक्षण असते. 30 टक्के 40 टक्के 50 टक्के 25 टक्के18. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव पर्यायातून निवडा. माणिक बंडोजी ठाकरे माणिक प्रभू ठाकूर माणिक बंडोजी वाळेकर माणिक बंडोजी ठाकूर19. सातपुडा पर्वत रांगेत असलेले …….. हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे. रामटेक आंबोली माथेरान पाल20. कलम ……. नुसार विधान परिषद असावी की नसावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे. 169 165 196 155 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
20