General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2024 1. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या? 1953 1950 1951 19522. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला. 11 एप्रिल 1827 14 एप्रिल 1827 11 एप्रिल 1824 11 एप्रिल 18373. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ? तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविणे. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे.4. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? कोरकू आणि गोवारी गोंड आणि भिल्ल कोरकू आणि वारली ठाकर आणि महादेव कोळी5. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. तिसरा दुसरा पहिला चौथा6. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? विद्येचे माहेरघर कुस्तीगीरांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा तलावांचा जिल्हा7. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? मुख्यमंत्री दिलेले सर्व राष्ट्रपती पंतप्रधान8. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ? भगतसिंग मंगल पांडे अनंत कान्हेरे राजगुरू9. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे. अंबेश्वर घृष्णेश्वर गोंदेश्वर तुळजाभवानी10. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सातपुडा निलगिरी उत्तर सह्याद्री विंध्य11. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? बाबू गेणू वासुदेव चाफेकर अनंत कान्हेरे विष्णू पिंगळे12. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? यांपैकी नाही वात्सल्य वत्स्य वत्सगुल्म13. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1946 1936 1938 194014. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? कवरत्ती बित्रा पोर्टब्लेअर सिल्व्हासा15. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र16. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. यवतमाळ वर्धा अमरावती अकोला17. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा सिंधुदुर्ग पुणे मुंबई रायगड18. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 21 वर्षे 18 वर्षे 30 वर्षे 25 वर्षे19. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ? पी.बी.पाटील समिती जी.व्ही.के.राव समिती अशोक मेहता समिती एल.एम.सिंघवी समिती20. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. दासबोध लीळाचरित्र ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 14/20
17
18
15
12
18
Suraj kadam 16
wakale kanchan 19 mark
20/11 mark
16/20
12
10/20
24/03/24At 11:30pm
Vipul sawant 24/03/24at11:30. 10/20
10