General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2024 1. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 15 एप्रिल 1919 13 एप्रिल 1920 13 एप्रिल 1919 6 एप्रिल 19192. भारतात कलम 370 रद्द केल्यामुळे किती नवे केंद्रशासित प्रदेश आस्तित्वात आले आहे? 3 2 1 यापैकी नाही.3. ………… हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. जुन्नर मानवत कोपरगाव गंगापूर4. वैशिष्ट निवडा. सदाहरित/इंद्रधनुष्य क्रांती – खनिज तेल उत्पादनात वाढ यापैकी नाही. शेतीशी संबंधित सर्व बाबींच्या उत्पादनात वाढ दूध उत्पादनात वाढ5. जगाची सुमारे …….. लोकसंख्या दक्षिण अमेरिका खंडात राहते. पंचवीस टक्के साठ टक्के सहा टक्के पंधरा टक्के6. संस्था आणि त्यांचे मुख्यालय या संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. आतंरराष्ट्रीय नाणेनिधी – जिनिव्हा जागतिक आरोग्य संघटना – जिनिव्हा सर्व पर्याय योग्य आहेत. आतंरराष्ट्रीय कामगार संघटना – जिनिव्हा7. राज्यसभा सभापती / उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? राष्ट्रपती सरन्यायाधीश केंद्रीय मंत्री पंतप्रधान8. अंटार्क्टिका खंडाचा सुमारे …….. भाग हा नेहमी बर्फाखाली असतो. 0.25 0.98 0.75 0.959. मध्य प्रदेश ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ते पर्यायातून निवडा. सुरमा नगर मलयचा प्रदेश भारताचे पॅरिस सोया प्रदेश10. कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राची …………. राजधानी म्हणून ही ओळखले जाते. आध्यात्मिक शैक्षणिक आर्थिक ऐतिहासिक11. राष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? यापैकी नाही. पंतप्रधान उपराष्ट्रपती सरन्यायाधीश12. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत? वैरागड सुरजागड पांडवगड सज्जनगड पुरंदर शिवनेरी भवरगड भैरवगड13. ब्रिटीशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला ? भारतीय प्रगतीत हातभार लागावा. ब्रिटीशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता. भारतीय लोकांचा आर्थिक फायदा व्हावा. शेतकऱ्यांना फार मोठा नफा मिळणार होता.14. उत्तर प्रदेशातील आग्रा बनारस ही शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत? दागिने तयार करणे. हातमागावर कापड विणणे. रेशमी साड्या व भरत काम. शाली व गालिचे तयार करणे.15. पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल? अन्न रुचकर बनविणे अन्नाची नासाडी टाळणे अन्नातील भेसळ ओळखणे अन्नाचे विघटन करणे16. नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 6 3 4 517. खाली दिलेले पुस्तक कोणी लिहिले ते पर्यायातून निवडा. सत्यार्थप्रकाश आचार्य कृपलानी देवेंद्रनाथ टागोर महात्मा गांधी स्वामी दयानंद18. महाराष्ट्रातील ……. शहराला क्वीन ऑफ डेक्कन म्हणून ओळखतात. पुणे सातारा औरंगाबाद मुंबई19. ग्रेस या नावाने ……….. यांना ओळखले जाते. माणिक शंकर गोडघाटे प्रल्हाद केशव अत्रे रघुनाथ चंदावरकर नारायण वामन टिळक20. सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? दहा नऊ बारा अकरा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/20
6 out of 20
11/20