General Knowledge Mix Test 96 | सामान्य ज्ञान टेस्ट 96 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/09/2024 1. लोकायुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते ? राज्य जिल्हा राजधानी राष्ट्रीय2. राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा अधिकारी म्हणजेच ………. महाधिवक्ता महालेखा परीक्षक महान्यायवादी लोकपाल3. गंगा नदी कोणत्या सागरास मिळते? अरबी समुद्रास सुरत जवळ बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात अरबी समुद्र (खंबातचे आखात) बंगालच्या उपसागरास चंदीपूरजवळ4. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कांचनगंगा अण्णाइमुडी नंदादेवी धूपगढ5. नाशिक जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे? सटाणा नांदूर मधमेश्वर येवला मालेगाव6. केळीच्या बागा हे कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे? जळगाव धुळे नाशिक नांदेड7. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट कोठे आहे? मुंबई कोल्हापूर नागपूर पुणे8. पाकिस्तान संकल्पनेचा उद्घोष करणारी पहिली व्यक्ती कोण? लियाकत अली खान मोहम्मद अली जिना सर सय्यद अहमद खान कवी इक्बाल9. मानवी शरीरात साधारणपणे किती रक्त असते? वजनाच्या 24-25% इतके वजनाच्या 8-9% इतके वजनाच्या 19-20% इतके वजनाच्या 2-3% इतके10. महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसे सह आणखी कोणत्या सहआरोपीस फाशीची शिक्षा झाली होती ? गोपाळ गोडसे मदनलाल धिंग्रा यापैकी नाही विनायक आपटे11. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभा सभापतीला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. विधान 2) नवीन लोकसभेत सभापतीची निवड होईपर्यंत जुनेच सभापती काम पाहतात. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर12. वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? यापैकी नाही ब्रामीनी कामिनी ग्रामिणी13. शिव भोजन योजना : 2020 : : स्टार्ट अप योजना : ? 2016 2021 2017 202014. दोन कोरड्या रोट्या एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकियाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकाची जाहिरात दिली होती ? स्वराज्य वंदे मातरम काळ केसरी15. पंचायत समितीची निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते? प्रौढ मतदान प्रत्यक्ष मतदान दिलेले सर्व गुप्त मतदान16. कायद्यानुसार नगरपालिकेचे किती वर्ग पडतात ? आणि ते कोणते? एकही नाही चार (अ ब क ड) तीन (अ ब क) दोन (अ आणि ब)17. जर मानवाने निर्माण केलेला धर्म सामाजिक सुधारणांना मान्यता देत नसेल तर धर्मच बदलला पाहिजे असा विचार कोणी मांडला ? राजा राममोहन रॉय महादेव गोविंद रानडे यापैकी नाही गोपाळ हरी देशमुख18. चुकीची जोडी ओळखा टिपू सुलतान – म्हैसूर गोवळकोंडा – कुतुबशाही विजापूर – आदिलशाही वऱ्हाड – बरीदशाही19. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपुर्वेकडील अतिपश्चिमेकडील अतिउत्तरेकडील अतिदक्षिणेकडील20. दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी हे पुस्तक कुणी लिहिले ? आर. सी. दत्त दादाभाई नौरोजी एम. के. गांधी डॉ. बी. आर. आंबेडकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
Thank you so much sir
10