General Knowledge Mix Test 96 | सामान्य ज्ञान टेस्ट 96 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/09/2024 1. लोकायुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते ? राष्ट्रीय जिल्हा राज्य राजधानी2. केळीच्या बागा हे कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे? नांदेड धुळे नाशिक जळगाव3. वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? ग्रामिणी यापैकी नाही कामिनी ब्रामीनी4. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभा सभापतीला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. विधान 2) नवीन लोकसभेत सभापतीची निवड होईपर्यंत जुनेच सभापती काम पाहतात. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर5. महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसे सह आणखी कोणत्या सहआरोपीस फाशीची शिक्षा झाली होती ? मदनलाल धिंग्रा गोपाळ गोडसे यापैकी नाही विनायक आपटे6. कायद्यानुसार नगरपालिकेचे किती वर्ग पडतात ? आणि ते कोणते? तीन (अ ब क) चार (अ ब क ड) एकही नाही दोन (अ आणि ब)7. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिउत्तरेकडील अतिपुर्वेकडील अतिदक्षिणेकडील अतिपश्चिमेकडील8. मानवी शरीरात साधारणपणे किती रक्त असते? वजनाच्या 2-3% इतके वजनाच्या 19-20% इतके वजनाच्या 24-25% इतके वजनाच्या 8-9% इतके9. दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी हे पुस्तक कुणी लिहिले ? एम. के. गांधी आर. सी. दत्त दादाभाई नौरोजी डॉ. बी. आर. आंबेडकर10. शिव भोजन योजना : 2020 : : स्टार्ट अप योजना : ? 2017 2020 2016 202111. दोन कोरड्या रोट्या एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकियाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकाची जाहिरात दिली होती ? काळ स्वराज्य वंदे मातरम केसरी12. पाकिस्तान संकल्पनेचा उद्घोष करणारी पहिली व्यक्ती कोण? लियाकत अली खान सर सय्यद अहमद खान मोहम्मद अली जिना कवी इक्बाल13. पंचायत समितीची निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते? प्रौढ मतदान गुप्त मतदान दिलेले सर्व प्रत्यक्ष मतदान14. राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा अधिकारी म्हणजेच ………. महान्यायवादी महालेखा परीक्षक महाधिवक्ता लोकपाल15. नाशिक जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे? सटाणा मालेगाव येवला नांदूर मधमेश्वर16. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? धूपगढ कांचनगंगा नंदादेवी अण्णाइमुडी17. चुकीची जोडी ओळखा टिपू सुलतान – म्हैसूर वऱ्हाड – बरीदशाही गोवळकोंडा – कुतुबशाही विजापूर – आदिलशाही18. जर मानवाने निर्माण केलेला धर्म सामाजिक सुधारणांना मान्यता देत नसेल तर धर्मच बदलला पाहिजे असा विचार कोणी मांडला ? गोपाळ हरी देशमुख महादेव गोविंद रानडे राजा राममोहन रॉय यापैकी नाही19. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट कोठे आहे? पुणे नागपूर कोल्हापूर मुंबई20. गंगा नदी कोणत्या सागरास मिळते? अरबी समुद्रास सुरत जवळ अरबी समुद्र (खंबातचे आखात) बंगालच्या उपसागरास चंदीपूरजवळ बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
Thank you so much sir
10