General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/09/2024 1. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 10 लीटर पाणी 1 लाख लीटर पाणी 10 हजार लीटर पाणी 1 हजार लीटर पाणी2. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. डॉ.आनंदी जोशी ताराबाई शिंदे सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई3. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने योग्य दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर4. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. गंगा – कानपूर नर्मदा – अयोध्या कृष्णा – विजयवाडा गोदावरी – नाशिक5. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? डॉ. कुन्हा राममनोहर लोहिया गोविंदभाई श्रॉफ स्वामी रामानंद तीर्थ6. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ सात अकरा दहा7. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? अंबा घाट मधे घाट पसरणी घाट थळ घाट8. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 9 मिनिटे 10 मिनिटे 12 सेकंद 7 मिनिटे 20 सेकंद 8 मिनिटे 20 सेकंद9. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? 1920 1919 1918 191610. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे. शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म यापैकी नाही गुलामगिरी11. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? गंगा ब्रह्मपुत्रा लूनी साबरमती12. चाँदबीबींची राजधानी कोठे होती? पुणे अयोध्या बीजापुर अहमदनगर13. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली. धुळे नंदुरबार अकोला जळगाव14. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. 31 डिसेंबर 28 फेब्रुवारी 31 मार्च 1 एप्रिल15. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ? हिस्ट्री ऑफ इंडिया ग्रेट इंडिया टॉलेमीज हिस्ट्री जिओग्राफी16. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. U Un Um Y17. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? पिकांचा विमा उतरवणे. कामाच्या मोबदल्यात धान्य देणे शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे. यापैकी नाही.18. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? प्रयाग मुंबई कोलकाता पुणे19. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? महिपालगड मनोहरगड नळदुर्ग परांडा वैरागड सुरजागड पारोळा यावल20. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे. चूक यापैकी नाही संदिग्ध बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good morning
12
12