General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97

1. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे.

 
 
 
 

2. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे.

 
 
 
 

3. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली.

 
 
 
 

4. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते.

 
 
 
 

5. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ?

 
 
 
 

6. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे.

 
 
 
 

7. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ?

 
 
 
 

8. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे.
2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

10. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ?

 
 
 
 

11. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली?

 
 
 
 

12. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ?

 
 
 
 

13. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो.

 
 
 
 

14. चाँदबीबींची राजधानी कोठे होती?

 
 
 
 

15. 1 हेक्टर सेंमी पाणी = ?

 
 
 
 

16. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे?

 
 
 
 

17. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा.

 
 
 
 

18. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली.

 
 
 
 

19. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ?

 
 
 
 

20. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!