General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/09/2024 1. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? पसरणी घाट थळ घाट मधे घाट अंबा घाट2. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले डॉ.आनंदी जोशी ताराबाई शिंदे3. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे. यापैकी नाही बरोबर संदिग्ध चूक4. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. दोन्ही विधाने योग्य विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर5. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. 31 डिसेंबर 28 फेब्रुवारी 1 एप्रिल 31 मार्च6. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? वैरागड सुरजागड नळदुर्ग परांडा महिपालगड मनोहरगड पारोळा यावल7. चाँदबीबींची राजधानी कोठे होती? पुणे अयोध्या बीजापुर अहमदनगर8. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? कोलकाता प्रयाग पुणे मुंबई9. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 10 लीटर पाणी 1 लाख लीटर पाणी 1 हजार लीटर पाणी 10 हजार लीटर पाणी10. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? 1919 1918 1916 192011. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 10 मिनिटे 12 सेकंद 9 मिनिटे 8 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 20 सेकंद12. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? डॉ. कुन्हा स्वामी रामानंद तीर्थ राममनोहर लोहिया गोविंदभाई श्रॉफ13. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. U Un Um Y14. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ? हिस्ट्री ऑफ इंडिया जिओग्राफी टॉलेमीज हिस्ट्री ग्रेट इंडिया15. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – दहा अकरा नऊ सात16. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली. अकोला नंदुरबार जळगाव धुळे17. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. कृष्णा – विजयवाडा गोदावरी – नाशिक नर्मदा – अयोध्या गंगा – कानपूर18. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? कामाच्या मोबदल्यात धान्य देणे शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे. यापैकी नाही. पिकांचा विमा उतरवणे.19. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? साबरमती ब्रह्मपुत्रा लूनी गंगा20. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे. गुलामगिरी यापैकी नाही शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good morning
12
12