General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/09/2024 1. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. नर्मदा – अयोध्या कृष्णा – विजयवाडा गोदावरी – नाशिक गंगा – कानपूर2. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. Um Y Un U3. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? पिकांचा विमा उतरवणे. यापैकी नाही. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे. कामाच्या मोबदल्यात धान्य देणे4. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? गंगा ब्रह्मपुत्रा साबरमती लूनी5. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 1 लाख लीटर पाणी 10 हजार लीटर पाणी 10 लीटर पाणी 1 हजार लीटर पाणी6. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ? हिस्ट्री ऑफ इंडिया जिओग्राफी ग्रेट इंडिया टॉलेमीज हिस्ट्री7. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे. सार्वजनिक सत्यधर्म यापैकी नाही शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी8. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 10 मिनिटे 12 सेकंद 7 मिनिटे 20 सेकंद 9 मिनिटे 8 मिनिटे 20 सेकंद9. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. 28 फेब्रुवारी 31 मार्च 31 डिसेंबर 1 एप्रिल10. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे डॉ.आनंदी जोशी सावित्रीबाई फुले11. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? 1920 1918 1919 191612. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? कोलकाता पुणे प्रयाग मुंबई13. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने योग्य14. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? राममनोहर लोहिया गोविंदभाई श्रॉफ स्वामी रामानंद तीर्थ डॉ. कुन्हा15. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – दहा नऊ सात अकरा16. चाँदबीबींची राजधानी कोठे होती? पुणे अयोध्या बीजापुर अहमदनगर17. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? महिपालगड मनोहरगड वैरागड सुरजागड पारोळा यावल नळदुर्ग परांडा18. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? थळ घाट मधे घाट पसरणी घाट अंबा घाट19. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे. बरोबर यापैकी नाही संदिग्ध चूक20. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली. जळगाव नंदुरबार अकोला धुळे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good morning
12
12