General Knowledge Mix Test 67 | सामान्य ज्ञान टेस्ट 67 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2024 1. खालीलपैकी कोण ‘अखिल भारतीय सेवांचे जनक’ म्हणून ओळखले जातात ? डॉ. राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू डॉ. बी.आर. आंबेडकर वल्लभभाई पटेल2. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 16 ऑगस्ट 1982 1 जुलै 1998 1 मे 1999 1 ऑगस्ट 20133. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या …… राज्यात आहे. हरियाना आसाम पंजाब उत्तरप्रदेश4. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे. तिसरा पाचवा चौथा दुसरा5. मिशन इंद्रधनुष योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ? आरोग्य महिला सबलीकरण शिक्षण जलसंवर्धन6. योग्य विधान निवडा. तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते दोन्ही विधाने चूक तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. दोन्हीं विधाने बरोबर7. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही? के अ ड ब8. बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने महाराष्ट्रातील ……….. या क्रांतिकारकाचा ‘देशंप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ अशा शब्दात गौरव केला आहे. दामोदर चाफेकर स्वातंत्र्यवीर सावरकर बाबाराव सावरकर वासुदेव बळवंत फडके9. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. बेसबॉल रग्बी फुटबॉल व्हॉलीबॉल फुटबॉल10. डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव ……… होते. कमलाबाई दुर्गाबाई भीमाबाई गोदावरी बाई11. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था …………. ला सुरू झाली. 1 मे 1961 1 मे 1962 1 मे 1960 27 नोव्हेंबर 196212. मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र – असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरुंनी केले होते? 1919 – भारत सरकार कायदा रौलेट कायदा 1909 – इंडियन कौन्सिल कायदा 1935 – भारत सरकार कायदा13. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे सातारा बीड नाशिक14. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे हे विधानखालीलपैकी कोणी केले ? रॅम्से मॅक्डोनॉल्ड व्ही.टी.कृष्णाम्माचारी सर जॉर्ज कॉम्पबेल लॉर्ड कॉर्नवालीस15. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे मुख्यालय कोठे आहे? पुणे नागपूर मुंबई नाशिक16. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ? 26 जानेवारी 1950 26 नोव्हेंबर 1949 15 ऑगस्ट 1947 1 मे 195017. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम …… नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. 10 5 4 318. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात सव्वीस बारा दहा पंधरा19. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ? आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात महाराष्ट्र20. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण – समाजवादी लोकशाहीला पाठींबा देण्यासाठी यापैकी नाही. त्यांना जातीव्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Ninad B 14/05/2024 at 9:41 pm20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle. Reply
20/8
20/8
20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle.
20 /10
13