General Knowledge Mix Test 67 | सामान्य ज्ञान टेस्ट 67 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2024 1. खालीलपैकी कोण ‘अखिल भारतीय सेवांचे जनक’ म्हणून ओळखले जातात ? जवाहरलाल नेहरू डॉ. राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल डॉ. बी.आर. आंबेडकर2. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ? कर्नाटक गुजरात महाराष्ट्र आंध्र प्रदेश3. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. व्हॉलीबॉल फुटबॉल रग्बी फुटबॉल बेसबॉल4. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही? के ब ड अ5. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे. पाचवा तिसरा दुसरा चौथा6. मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र – असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरुंनी केले होते? 1935 – भारत सरकार कायदा रौलेट कायदा 1909 – इंडियन कौन्सिल कायदा 1919 – भारत सरकार कायदा7. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था …………. ला सुरू झाली. 1 मे 1961 1 मे 1960 1 मे 1962 27 नोव्हेंबर 19628. योग्य विधान निवडा. दोन्हीं विधाने बरोबर तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. दोन्ही विधाने चूक तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते9. डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव ……… होते. भीमाबाई कमलाबाई गोदावरी बाई दुर्गाबाई10. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम …… नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. 4 5 3 1011. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या …… राज्यात आहे. हरियाना पंजाब उत्तरप्रदेश आसाम12. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1 मे 1999 16 ऑगस्ट 1982 1 ऑगस्ट 2013 1 जुलै 199813. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे हे विधानखालीलपैकी कोणी केले ? सर जॉर्ज कॉम्पबेल रॅम्से मॅक्डोनॉल्ड व्ही.टी.कृष्णाम्माचारी लॉर्ड कॉर्नवालीस14. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे मुख्यालय कोठे आहे? मुंबई नागपूर पुणे नाशिक15. मिशन इंद्रधनुष योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ? जलसंवर्धन शिक्षण महिला सबलीकरण आरोग्य16. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक बीड सातारा पुणे17. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात सव्वीस पंधरा दहा बारा18. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ? 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1950 1 मे 1950 15 ऑगस्ट 194719. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण – अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांना जातीव्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती. समाजवादी लोकशाहीला पाठींबा देण्यासाठी यापैकी नाही.20. बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने महाराष्ट्रातील ……….. या क्रांतिकारकाचा ‘देशंप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ अशा शब्दात गौरव केला आहे. दामोदर चाफेकर स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके बाबाराव सावरकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Ninad B 14/05/2024 at 9:41 pm20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle. Reply
20/8
20/8
20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle.
20 /10
13