General Knowledge Mix Test 67 | सामान्य ज्ञान टेस्ट 67 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2024 1. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम …… नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. 3 10 5 42. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ? 26 नोव्हेंबर 1949 1 मे 1950 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 19473. डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव ……… होते. दुर्गाबाई भीमाबाई गोदावरी बाई कमलाबाई4. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे हे विधानखालीलपैकी कोणी केले ? सर जॉर्ज कॉम्पबेल व्ही.टी.कृष्णाम्माचारी लॉर्ड कॉर्नवालीस रॅम्से मॅक्डोनॉल्ड5. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था …………. ला सुरू झाली. 1 मे 1961 27 नोव्हेंबर 1962 1 मे 1960 1 मे 19626. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ? गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र7. मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र – असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरुंनी केले होते? रौलेट कायदा 1935 – भारत सरकार कायदा 1909 – इंडियन कौन्सिल कायदा 1919 – भारत सरकार कायदा8. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही? अ ब के ड9. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात सव्वीस दहा पंधरा बारा10. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. व्हॉलीबॉल फुटबॉल बेसबॉल रग्बी फुटबॉल11. बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने महाराष्ट्रातील ……….. या क्रांतिकारकाचा ‘देशंप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ अशा शब्दात गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर बाबाराव सावरकर दामोदर चाफेकर वासुदेव बळवंत फडके12. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या …… राज्यात आहे. पंजाब आसाम उत्तरप्रदेश हरियाना13. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे. तिसरा पाचवा चौथा दुसरा14. योग्य विधान निवडा. तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. दोन्ही विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते15. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण – समाजवादी लोकशाहीला पाठींबा देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी यापैकी नाही. त्यांना जातीव्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती.16. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1 मे 1999 16 ऑगस्ट 1982 1 ऑगस्ट 2013 1 जुलै 199817. मिशन इंद्रधनुष योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ? शिक्षण महिला सबलीकरण जलसंवर्धन आरोग्य18. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे मुख्यालय कोठे आहे? मुंबई नागपूर नाशिक पुणे19. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा नाशिक बीड पुणे20. खालीलपैकी कोण ‘अखिल भारतीय सेवांचे जनक’ म्हणून ओळखले जातात ? डॉ. बी.आर. आंबेडकर वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू डॉ. राजेंद्र प्रसाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Ninad B 14/05/2024 at 9:41 pm20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle. Reply
20/8
20/8
20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle.
20 /10
13