General Knowledge Mix Test 124 | सामान्य ज्ञान टेस्ट 124 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2024 1. ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ? भारतीय मोठ्या प्रमाणावर शिकलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करु शकणार नाहीत असे ब्रिटीशांना वाटत होते. ब्रिटीशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करावयाचा होता. भारतीय औद्योगिक विकासाबाबत उत्सुक नव्हते. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय हे माहित नव्हते.2. देशबंधू असे कोणास म्हणतात? यापैकी नाही आचार्य नरेन्द्र देव राजेन्द्र प्रसाद चित्तरंजन दास3. हिमांगी ही ………… जात आहे. काकडीची वाटाण्याची भोपळ्याची कारल्याची4. भारताची दक्षिणोत्तर लांबी……….आहे. 3514किमी 3214 कि.मी 3000 किमी 3200 किमी5. रायगड जिल्ह्यात कर्जत हा तालुका आहे त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात कर्जत याच नावाचा तालुका आहे? अहमदनगर पुणे बीड परभणी6. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू ओडिशा7. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण ? मैसूरचा टिपू सुलतान पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव पंजाबचा दलीपसिंग हैदराबादचा निजाम8. नव्या युगाचे दुत किंवा आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी ……….. यांना देण्यात आली होती. राजा राममोहन रॉय महात्मा गांधी पंजाबराव देशमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर9. गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला ? राजगृह मुंबई नागपुर लुंबीनी (नेपाळ)10. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ? रास्त गोफ्तार शोमप्रकाश लीडर प्रभाकर11. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होत ? लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन12. मद्रासमध्ये होमरुल चळवळ …… यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. डॉ.अनी बेझंट बाळ गंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले13. 1916 चा लखनौ करार या दोन संघटनांत झाला. स्वराज्य पक्ष आणि मुस्लीम लीग हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग भारतीय राष्ट्रसभा आणि हिंदू महासभा भारतीय राष्ट्रसभा आणि मुस्लीम लीग14. भारत हे एक …….. राष्ट्र आहे. धर्मप्रणित यापैकी नाही धर्माधिष्ठीत धर्मनिरपेक्ष15. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत 4 वर्षे 2 वर्षे16. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? सेहरामपुर जमशेदपूर मद्रास मुंबई17. “बंदी जीवन” हे पुस्तक कोणी लिहिले ? चंद्रशेखर आझाद लोकमान्य टिळक सचिंद्रनाथ सन्याल भगतसिंग18. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? जबलपूर सिकंदराबाद बिलासपूर नांदेड19. खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता? कंधारचा किल्ला तोरणा किल्ला प्रतापगड भोरप्या20. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? बा.सी.मर्ढेकर आत्माराम रावजी देशपांडे सेतू माधवराव पगडी नारायण वामन टिळक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
16
16
15
16