General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2024 1. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ? मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त महापौर नगरसेवक2. जगातील सर्वात मोठा धबधबा – यापैकी नाही ओलोपेन एंजल तुगेला3. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? रत्नापा कुंभार राजेंद्रसिंग राणा सुभाषचंद्र बोस टिपू सुलतान4. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? सात चार पाच आठ5. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ? यापैकी नाही शासनाला मिळणारे उत्पन्न मोसुल मेहसाना6. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? जतिन दास चंद्रशेखर आझाद अनंत गुप्ता पुलिन दास7. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे. अकोला सिंधुदुर्ग पालघर रत्नागिरी8. योग्य पर्याय निवडा. 11 डिसेंबर – युनिसेफ दिन सर्व पर्याय योग्य 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन9. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण10. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? नांदेड जालना बीड हिंगोली11. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? उषा मेहता हंसाबेन मेहता यापैकी नाही अरुणा असफ अली12. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश13. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते. मालदीव आणि इराण लिबिया व नॉर्वे पाकिस्तान आणि मालदीव अफगाणिस्तान आणि इराण14. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ? म. धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले गोपाळ हरी देशमुख15. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ? लाला हरदयाळ व डॉ.खानखोजे क्रांतिकारी रमेश पाटील म.फुले स्वा.सावरकर16. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? त्रिमंत्री योजना क्रिप्स योजना वेव्हेल योजना माउंटबॅटन योजना17. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ? सोलापूर चादरी शिक्षणाचे माहेरघर कापूस उत्पादकांचा जिल्हा प्राचीन मराठी कवींचा जिल्हा18. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? यापैकी नाही. सांधा शिरा धमणी19. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे? सिंहगड प्रतापगड शिवनेरी रायगड20. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई. अजातशत्रू महामानव विद्यापंडित शांतीदूत Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
10
20..
15
20