General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2024 1. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ? लाला हरदयाळ व डॉ.खानखोजे स्वा.सावरकर क्रांतिकारी रमेश पाटील म.फुले2. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण मराठवाडा3. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे? सिंहगड रायगड प्रतापगड शिवनेरी4. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते. अफगाणिस्तान आणि इराण लिबिया व नॉर्वे मालदीव आणि इराण पाकिस्तान आणि मालदीव5. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? क्रिप्स योजना माउंटबॅटन योजना वेव्हेल योजना त्रिमंत्री योजना6. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश महाराष्ट्र7. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ? महानगरपालिका आयुक्त नगरसेवक महापौर मुख्याधिकारी8. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे. रत्नागिरी अकोला सिंधुदुर्ग पालघर9. योग्य पर्याय निवडा. 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन 11 डिसेंबर – युनिसेफ दिन सर्व पर्याय योग्य10. जगातील सर्वात मोठा धबधबा – यापैकी नाही एंजल तुगेला ओलोपेन11. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ? गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख महात्मा फुले म. धोंडो केशव कर्वे12. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? धमणी सांधा शिरा यापैकी नाही.13. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ? कापूस उत्पादकांचा जिल्हा प्राचीन मराठी कवींचा जिल्हा शिक्षणाचे माहेरघर सोलापूर चादरी14. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? राजेंद्रसिंग राणा रत्नापा कुंभार सुभाषचंद्र बोस टिपू सुलतान15. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? उषा मेहता यापैकी नाही हंसाबेन मेहता अरुणा असफ अली16. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? जालना बीड हिंगोली नांदेड17. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? अनंत गुप्ता जतिन दास पुलिन दास चंद्रशेखर आझाद18. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? चार सात पाच आठ19. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ? यापैकी नाही मोसुल मेहसाना शासनाला मिळणारे उत्पन्न20. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई. महामानव अजातशत्रू शांतीदूत विद्यापंडित Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
10
20..
15
20