General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150

1. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते.

 
 
 
 

2. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती?

 
 
 
 

3. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ?

 
 
 
 

4. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ?

 
 
 
 

5. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे?

 
 
 
 

6. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ?

 
 
 
 

7. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे.

 
 
 
 

8. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात?

 
 
 
 

9. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता?

 
 
 
 

10. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे?

 
 
 
 

11. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

12. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो?

 
 
 
 

13. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ?

 
 
 
 

14. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ?

 
 
 
 

15. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ?

 
 
 
 

16. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई.

 
 
 
 

17. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ?

 
 
 
 

18. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे.

 
 
 
 

19. जगातील सर्वात मोठा धबधबा –

 
 
 
 

20. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now