General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150

1. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ?

 
 
 
 

2. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता?

 
 
 
 

3. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते.

 
 
 
 

4. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ?

 
 
 
 

5. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात?

 
 
 
 

6. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे?

 
 
 
 

7. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ?

 
 
 
 

8. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे.

 
 
 
 

9. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ?

 
 
 
 

10. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ?

 
 
 
 

11. जगातील सर्वात मोठा धबधबा –

 
 
 
 

12. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ?

 
 
 
 

13. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती?

 
 
 
 

14. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे?

 
 
 
 

15. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ?

 
 
 
 

16. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

17. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे.

 
 
 
 

18. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ?

 
 
 
 

19. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई.

 
 
 
 

20. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150”

Leave a Reply to Mangesh waghmare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now