General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2024 1. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे वंगबंधू कायदे आझम सरहद्द गांधी चाचा 2. योग्य विधान निवडा. विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर 3. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते? दिलेले सर्व प्रौढ प्रत्यक्ष गुप्त 4. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. भोसले गोंड्स पेशवा भोसले गोंड्स भोसले भोसले पेशवा 5. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो. दोन तीन चार एक 6. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. कथ्थक मोहिनीअट्टम कुचीपुडी भरतनाट्यम 7. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 10 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 1 वर्ष 8. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? हरीण वाघ हत्ती पक्षी 9. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला. महात्मा गांधी लोकमान्य टिळक अटल बिहारी वाजपेयी पंडित जवाहरलाल नेहरु 10. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. नेपाळ भारत चीन कॅनडा 11. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो? यापैकी नाही दिलेले दोन्हीही कोतवाल हंगामी पोलिस पाटील 12. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ? 1789 1773 1793 1784 13. चुकीचा पर्याय निवडा. लोणी – लिनोलिक ॲसिड संत्री – सायट्रिक ॲसिड पाम तेल – पामिटिक तेल सगळे पर्याय बरोबर 14. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? वसई व अर्नाळा पारोळा व यावल करमाळा व अक्कलकोट वैरागड व सुरजागड 15. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 16 ऑगस्ट 1980 1 ऑगस्ट 2014 26 ऑगस्ट 1982 1 मे 1999 16. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? राष्ट्रपती पंतप्रधान विधानसभा राज्यपाल 17. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला. सरदार पटेल महादेव देसाई महात्मा गांधी कस्तुरबा गांधी 18. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश 19. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? पारोळा यावल पुरंदर शिवनेरी माहूर कंधार वैरागड सुरजागड 20. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. वॅरीसेला जोस्टर एन्टेरो व्हायरस मिक्झो व्हायरस वॅरीओला Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257
Police’ bharti
At. Po.Khondamali ta.Di.nandurbar
Isme correct incorrect ho bhi chahiye sir
20/10 mark
13