General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2024 1. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. भोसले गोंड्स पेशवा भोसले भोसले पेशवा गोंड्स भोसले2. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 10 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 1 वर्ष3. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? वैरागड व सुरजागड पारोळा व यावल वसई व अर्नाळा करमाळा व अक्कलकोट4. चुकीचा पर्याय निवडा. लोणी – लिनोलिक ॲसिड पाम तेल – पामिटिक तेल सगळे पर्याय बरोबर संत्री – सायट्रिक ॲसिड5. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ? 1793 1789 1773 17846. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? माहूर कंधार पुरंदर शिवनेरी वैरागड सुरजागड पारोळा यावल7. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते? गुप्त दिलेले सर्व प्रौढ प्रत्यक्ष8. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला. अटल बिहारी वाजपेयी पंडित जवाहरलाल नेहरु लोकमान्य टिळक महात्मा गांधी9. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला. सरदार पटेल महात्मा गांधी महादेव देसाई कस्तुरबा गांधी10. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. भरतनाट्यम मोहिनीअट्टम कुचीपुडी कथ्थक11. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक12. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? पंतप्रधान विधानसभा राष्ट्रपती राज्यपाल13. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो? कोतवाल हंगामी पोलिस पाटील यापैकी नाही दिलेले दोन्हीही14. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो. दोन चार तीन एक15. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. मिक्झो व्हायरस एन्टेरो व्हायरस वॅरीसेला जोस्टर वॅरीओला16. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. नेपाळ भारत चीन कॅनडा17. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? हत्ती वाघ पक्षी हरीण18. योग्य विधान निवडा. विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर19. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे चाचा कायदे आझम वंगबंधू सरहद्द गांधी20. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 1 ऑगस्ट 2014 26 ऑगस्ट 1982 16 ऑगस्ट 1980 1 मे 1999 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Police’ bharti
At. Po.Khondamali ta.Di.nandurbar
Isme correct incorrect ho bhi chahiye sir
20/10 mark
13