General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32

1. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

2. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली.
विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली.

 
 
 
 

4. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला.

 
 
 
 

5. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो?

 
 
 
 

7. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे.

 
 
 
 

8. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ?

 
 
 
 

9. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत?

 
 
 
 

10. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते?

 
 
 
 

11. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला.

 
 
 
 

12. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो.

 
 
 
 

13. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे

 
 
 
 

14. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते.

 
 
 
 

15. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे.

 
 
 
 

16. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

17. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.

 
 
 
 

18. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला.

 
 
 
 

19. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

20. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32”

Leave a Reply to Akshay wagh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now