General Knowledge Mix Test 74 | सामान्य ज्ञान टेस्ट 74 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/05/2024 1. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? उमरखेड पुसद यवतमाळ घाटंजी2. महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो? समाजसुधारकांचे अग्रणी दिलेले सर्व स्त्रियांचे उद्धारकर्ते क्रांतीसुर्य3. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मुचकुंद प्रकल्प मातातिला प्रकल्प पनाम प्रकल्प बियास प्रकल्प4. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे …………….किल्ला आहे. देवगिरी कर्नाळा डोंगरी भगवानगड5. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे? युनियन पब्लिक सेक्युरिटी कमिशन युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी6. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गट शिक्षण अधिकारी अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी7. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे. तेलबिया तंबाखू सुपारी व तांदूळ बटाटा8. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? कोल्हापूर औरंगाबाद पुणे सोलापूर9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? अलाहाबाद मद्रास मुंबई अहमदाबाद10. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात. राज्यपाल लोकसभा सभापती राष्ट्रपती पंतप्रधान11. 10ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन : : ? : राष्ट्रीय क्रीडा दिन 8 ऑक्टोबर 29 ऑगस्ट 5 मार्च 10 ऑक्टोबर12. संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील ………….. येथे आहे. काटोल अंबाझरी नरखेड मौदा13. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. राळेगणसिध्दी मेळघाट हिरवे बाजार लेखामेंढा (गडचिरोली)14. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीताला राजमुद्रेला यांपैकी नाही15. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे. अहमदाबाद कोलकाता दिल्ली सुरत16. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ? यापैकी नाही दोन लीटर सहा लीटर पाच लीटर17. चुकीचा पर्याय निवडा. कळसूबाई – अहमदनगर सर्व पर्याय योग्य आहेत. अस्तांभा – नाशिक हनुमान – धुळे18. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम अरुणाचल प्रदेश राजस्थान कर्नाटक19. तहसिलदारास ग्रामीण भागात ………. म्हणतात. मामलेदार गिरदावर अमलगुजर पटवारी20. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे? 22 35 19 17 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
18
20/7
18
17 right
16