General Knowledge Mix Test 79 | सामान्य ज्ञान टेस्ट 79 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/05/2024 1. शाहू महाराजांच्या आईचे नाव …………. होते. राधाबाई कमलाबाई रमाबाई सावित्रीबाई2. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे? धोम मुळशी येलदरी इटियाडोह3. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? शहनुर इरई मोर्णा अरुणावती4. दिनविशेष सांगा – 8 डिसेंबर सार्क दिन युनेस्को दिन मलाला दिन जागतिक शिक्षक दिन5. झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? मणिपूर आंध्र प्रदेश राजस्थान गुजरात6. फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. ॲक्वाकल्चर हॉर्टीकल्चर फ्लोरीकल्चर ॲग्रोनॉमी7. टीव्ही वरील एखाद्या कार्यक्रमाचा TRP वाढला असे आपण म्हणतो तर TRP म्हणजे काय? टेलिव्हिजन रेट पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग प्रोग्राम टेलिव्हिजन रिटेल पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट8. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते ? सरन्यायाधीश कायदामंत्री राष्ट्रपती पंतप्रधान9. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा …… यांनी केली. व्हॉईसरॉय डफरीन लॉर्ड आयर्विन लॉर्ड कर्झन लॉर्ड वेव्हेल10. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्याचे होते. विधान 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे सांगली जिल्हा होय. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर11. राज्यघटनेतील समाजवाद हा शब्द कोणत्या देशाकडून घेतला आहे? अमेरिका इंग्लंड फ्रान्स रशिया12. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ………… इतकी असते. 7 ते 17 20 ते 35 15 ते 25 50 ते 7513. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? नागपूर अकोला रत्नागिरी मुंबई14. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? साकोली तुमसर उमरखेड पवनी15. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्वचा खरखरीत होते? ब ई क अ16. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण – पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे17. कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे? नाशिक जळगाव बीड यवतमाळ18. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? यापैकी नाही मंडळ अधिकारी आणि तहसीलदार जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तहसिलदार19. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? सजा राजुका यापैकी नाही ऑफिस20. चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख – 16 ऑगस्ट 1982 1 जुलै 1998 26 ऑगस्ट 1982 14 ऑगस्ट 1982 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
17
Shyam kedar
13
15
15/20
15