General Knowledge Mix Test 79 | सामान्य ज्ञान टेस्ट 79 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/05/2024 1. टीव्ही वरील एखाद्या कार्यक्रमाचा TRP वाढला असे आपण म्हणतो तर TRP म्हणजे काय? टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग प्रोग्राम टेलिव्हिजन रेट पॉइंट टेलिव्हिजन रिटेल पॉइंट2. झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? मणिपूर राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश3. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्याचे होते. विधान 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे सांगली जिल्हा होय. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर4. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते ? कायदामंत्री सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान5. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ………… इतकी असते. 20 ते 35 15 ते 25 50 ते 75 7 ते 176. फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. हॉर्टीकल्चर फ्लोरीकल्चर ॲक्वाकल्चर ॲग्रोनॉमी7. राज्यघटनेतील समाजवाद हा शब्द कोणत्या देशाकडून घेतला आहे? फ्रान्स अमेरिका रशिया इंग्लंड8. चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख – 1 जुलै 1998 26 ऑगस्ट 1982 16 ऑगस्ट 1982 14 ऑगस्ट 19829. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? पवनी साकोली तुमसर उमरखेड10. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? अरुणावती शहनुर इरई मोर्णा11. दिनविशेष सांगा – 8 डिसेंबर मलाला दिन जागतिक शिक्षक दिन सार्क दिन युनेस्को दिन12. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? अकोला रत्नागिरी मुंबई नागपूर13. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा …… यांनी केली. व्हॉईसरॉय डफरीन लॉर्ड कर्झन लॉर्ड आयर्विन लॉर्ड वेव्हेल14. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्वचा खरखरीत होते? ई ब क अ15. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? यापैकी नाही राजुका ऑफिस सजा16. शाहू महाराजांच्या आईचे नाव …………. होते. रमाबाई राधाबाई कमलाबाई सावित्रीबाई17. कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे? जळगाव यवतमाळ नाशिक बीड18. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? यापैकी नाही मंडळ अधिकारी आणि तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तहसिलदार जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार19. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे? इटियाडोह येलदरी मुळशी धोम20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण – मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
17
Shyam kedar
13
15
15/20
15