General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2024 1. पन्हाळा हा किल्ला……….. जिल्ह्यात आहे. अकोला बुलढाणा सोलापूर कोल्हापूर2. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ? ब्राझील पठार गियानाचे पठार बोलिव्हिया पठार दिलेले सर्व3. चुकीचा पर्याय निवडा. भाऊ महाजन – प्रभाकर राजा राममोहन रॉय – संवाद कौमुदी महात्मा गांधी – दीनबंधू गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी4. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? चंबळ सतलज तापी महानदी5. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1948 1930 1968 19586. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे. अमरावती नाशिक उस्मानाबाद अहमदनगर7. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे? दिल्ली मुंबई पश्चिम बंगाल आसाम8. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? औरंगाबाद नगर पुणे नाशिक9. चैत्यभूमी येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ राजेंद्र प्रसाद10. योग्य विधान निवडा. नंदुरबार जिल्हा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा आंध्रप्रदेश व ओडिशा या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. कोणतेही विधान योग्य नाही.11. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा. कोलेरु हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लोणार हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. सांभर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे12. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? यापैकी नाही. कबूतर वटवाघुळ घार13. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. कापेश्वर साव सालबर्डी सुनपदेव14. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? माउंट एव्हरेस्ट माउंट केनिया के-2 यापैकी नाही15. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? अकरा सात नऊ आठ16. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी ….. हे मारताचे व्हाइसरॉय होते. लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड विलिंग्डन लॉर्ड लिटन लॉर्ड डफरिन17. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? डी सुब्बाराव नरेंद्र मोदी मनमोहनसिंग अरविंद पगारिया18. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. पनामा ब्राझील पेरू कोलंबिया19. छोडो भारत ठराव ………. येथील 1942 च्य़ा काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. नागपूर कलकत्ता मद्रास मुंबई20. 1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ? वि.दा.सावरकर सुभाषचंद्र वोस साने गुरुजी पंडीत नेहरु Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
12
Very nice test
10
Gondia cha aahe ka bhau
17 mark
20/16
16
18
19
Congratulations
8
19 right 1 wrong