General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2024 1. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. केशवानंद भारती प्रकरण मिनर्वा मिल्स प्रकरण गोलक नाथ प्रकरण शंकरी प्रसाद प्रकरण2. तकावी अथवा तगाई काय आहे ? कृषी कर्ज पाणी कर कालवा कर जलसंधारण कर3. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? तुझुक-इ-बाबरी यापैकी नाही रियाझ-उल-ईन्शा दिन-ई-ईलाही4. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण अकरा कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण आठ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण नऊ कटक मंडळे आहेत.5. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऐजवाल रांची इंफाळ शिलाँग6. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ? जेष्ठ विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी7. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात. 12 13 8 148. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. बैराट तौला तोरणा हनुमान9. O : ऑक्सिजन : : N : ? नियोबियम निकेल नायट्रोजन यापैकी नाही.10. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर डेबोजी बंडोजी जाणोरकर यापैकी नाही डेबोजी झिंगराजी जाणोरकर11. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. पोलंड फ्रान्स जर्मनी इटली12. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबर 15 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर 15 सप्टेंबर13. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला. मोहेंजोदडो मॉन्ट गोमेरी हडप्पा लारकाना14. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? तोरणा आणि हनुमान कळसुबाई आणि तोरणा वैराट आणि चिखलदरा त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी15. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ? 8 2 1 1516. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? अमेरिका भारत श्रीलंका चीन17. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. दोन्ही विधाने चूक विधान एक योग्य विधान दोन योग्य दोन्ही विधाने बरोबर18. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? भारतीय वृत्तपत्र कायदा भारत सरकारचा कायदा 1919 पिट्स चा भारत कायदा रौलेट कायदा 191919. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? माळशिरस करमाळा अक्कलकोट बार्शी20. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात केरळ ओडिशा कर्नाटक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/17
Prashant Udan
15/20
20
20
20
10
12
20
15