General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2024 1. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. जर्मनी पोलंड इटली फ्रान्स2. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक योग्य दोन्ही विधाने चूक विधान दोन योग्य3. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? तुझुक-इ-बाबरी यापैकी नाही रियाझ-उल-ईन्शा दिन-ई-ईलाही4. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला. हडप्पा मोहेंजोदडो लारकाना मॉन्ट गोमेरी5. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात. 13 12 14 86. O : ऑक्सिजन : : N : ? नायट्रोजन यापैकी नाही. नियोबियम निकेल7. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. हनुमान तौला बैराट तोरणा8. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ? विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी जेष्ठ विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती9. तकावी अथवा तगाई काय आहे ? पाणी कर कालवा कर जलसंधारण कर कृषी कर्ज10. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डेबोजी झिंगराजी जाणोरकर डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर यापैकी नाही डेबोजी बंडोजी जाणोरकर11. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? भारत सरकारचा कायदा 1919 भारतीय वृत्तपत्र कायदा रौलेट कायदा 1919 पिट्स चा भारत कायदा12. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात कर्नाटक ओडिशा केरळ13. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? इंफाळ ऐजवाल शिलाँग रांची14. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? बार्शी अक्कलकोट करमाळा माळशिरस15. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण आठ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण नऊ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण अकरा कटक मंडळे आहेत.16. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? चीन भारत श्रीलंका अमेरिका17. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 15 सप्टेंबर 5 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर 5 सप्टेंबर18. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. मिनर्वा मिल्स प्रकरण केशवानंद भारती प्रकरण शंकरी प्रसाद प्रकरण गोलक नाथ प्रकरण19. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? वैराट आणि चिखलदरा कळसुबाई आणि तोरणा त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी तोरणा आणि हनुमान20. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ? 2 1 15 8 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/17
Prashant Udan
15/20
20
20
20
10
12
20
15