General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2024 1. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. पोलंड जर्मनी फ्रान्स इटली2. तकावी अथवा तगाई काय आहे ? कृषी कर्ज कालवा कर जलसंधारण कर पाणी कर3. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? भारत सरकारचा कायदा 1919 रौलेट कायदा 1919 पिट्स चा भारत कायदा भारतीय वृत्तपत्र कायदा4. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? वैराट आणि चिखलदरा तोरणा आणि हनुमान कळसुबाई आणि तोरणा त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी5. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला. हडप्पा लारकाना मॉन्ट गोमेरी मोहेंजोदडो6. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? बार्शी करमाळा माळशिरस अक्कलकोट7. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ? 15 8 1 28. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक योग्य विधान दोन योग्य दोन्ही विधाने चूक9. O : ऑक्सिजन : : N : ? यापैकी नाही. नायट्रोजन निकेल नियोबियम10. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? भारत अमेरिका चीन श्रीलंका11. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ गुजरात कर्नाटक ओडिशा12. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 15 सप्टेंबर 5 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर 5 सप्टेंबर13. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ? जेष्ठ विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती गटविकास अधिकारी14. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डेबोजी बंडोजी जाणोरकर डेबोजी झिंगराजी जाणोरकर डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर यापैकी नाही15. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. तोरणा हनुमान बैराट तौला16. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात. 14 12 13 817. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. मिनर्वा मिल्स प्रकरण केशवानंद भारती प्रकरण शंकरी प्रसाद प्रकरण गोलक नाथ प्रकरण18. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? रियाझ-उल-ईन्शा तुझुक-इ-बाबरी दिन-ई-ईलाही यापैकी नाही19. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऐजवाल इंफाळ शिलाँग रांची20. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण आठ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण नऊ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण अकरा कटक मंडळे आहेत. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/17
Prashant Udan
15/20
20
20
20
10
12
20
15