General Knowledge Mix Test 34 | सामान्य ज्ञान टेस्ट 34 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2024 1. नथुराम गोडसेने ……. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या केली. 13 30 23 292. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान कसे आहे ? अंशत: चूक चूक अंशतः बरोबर बरोबर3. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता? गुजरात आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल चेन्नई4. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ? कुमारगुप्त चंद्रगुप्त प्रथम समुद्रगुप्त स्कंदगुप्त5. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ठाणे रत्नागिरी सातारा पुणे6. आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ? पद्मभूषण पद्मश्री पद्मविभूषण भारतरत्न7. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. दोन तालुके दोन तीन गावे पाच ते सात जिल्हे 4 तालुके8. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे.9. प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा ……. स्तंभ आहे. दुसरा पाचवा चौथा तिसरा10. 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन …… येथे करण्यात आले होते. कानपूर भागलपूर ल्यालपूर दिल्ली11. नेपाळ भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……. राज्यास भिडल्या आहेत. सिक्कीम नागालँड मणिपूर मिझोराम12. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना 1962 या वर्षी झाली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ राज्यातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ पुणे येथे आहे.13. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? जैन लेणी चांभार लेणी पांडवलेणी बौद्ध लेणी जिंतूर लेणी बामणी अंबरनाथ सोपारा14. पोटॅशियम : K : : कॅल्शियम : ? K C Cm Ca15. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? पारशी बौद्ध जैन ज्यु16. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ? सावाक मोसाद आय.एस.आय. जी.आर.यु17. 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुध्द बिहार राज्यात उठाव केला होता? बंडगर कोलाम संथाल गोंड18. चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ? वाहतूक पर्यटन पर्यावरण संवर्धन क्रीडा19. इ. स. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व ………. यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल महादेव देसाई महात्मा गांधी विठ्ठलभाई जे. पटेल20. गोविंद प्रभू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ……… येथे झाला. यापैकी नाही. धरणी अचलपुर रिध्दपुर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
120
9/20
10
11
Same
9
Ok
10
8
10
10
14/20
19
8
11
13