General Knowledge Mix Test 34 | सामान्य ज्ञान टेस्ट 34 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2024 1. नेपाळ भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……. राज्यास भिडल्या आहेत. मिझोराम नागालँड मणिपूर सिक्कीम2. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? अंबरनाथ सोपारा पांडवलेणी बौद्ध लेणी जिंतूर लेणी बामणी जैन लेणी चांभार लेणी3. आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ? भारतरत्न पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण4. पोटॅशियम : K : : कॅल्शियम : ? K C Ca Cm5. नथुराम गोडसेने ……. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या केली. 23 13 30 296. 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन …… येथे करण्यात आले होते. ल्यालपूर कानपूर भागलपूर दिल्ली7. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान कसे आहे ? बरोबर अंशत: चूक चूक अंशतः बरोबर8. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ? आय.एस.आय. जी.आर.यु मोसाद सावाक9. इ. स. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व ………. यांनी केले. विठ्ठलभाई जे. पटेल महात्मा गांधी महादेव देसाई सरदार वल्लभभाई पटेल10. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे.11. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? ज्यु जैन पारशी बौद्ध12. 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुध्द बिहार राज्यात उठाव केला होता? बंडगर संथाल कोलाम गोंड13. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ? स्कंदगुप्त समुद्रगुप्त कुमारगुप्त चंद्रगुप्त प्रथम14. चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ? क्रीडा पर्यटन पर्यावरण संवर्धन वाहतूक15. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? रत्नागिरी सातारा पुणे ठाणे16. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. पाच ते सात जिल्हे दोन तालुके 4 तालुके दोन तीन गावे17. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ राज्यातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना 1962 या वर्षी झाली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ पुणे येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे.18. प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा ……. स्तंभ आहे. तिसरा चौथा दुसरा पाचवा19. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता? पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश गुजरात चेन्नई20. गोविंद प्रभू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ……… येथे झाला. धरणी रिध्दपुर यापैकी नाही. अचलपुर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
120
9/20
10
11
Same
9
Ok
10
8
10
10
14/20
19
8
11
13