General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/04/2024 1. भारताचा पहिला अंतराळवीर – मोहन शर्मा राजेश शर्मा राकेश शर्मा रजत गुप्ता2. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. कुचीपुडी भरतनाट्यम कथकली मोहिनी अट्टम3. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. देवगरी देवगिरी दौलतापुर फत्तेहपुर4. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे. पुणे औरंगाबाद महाबळेश्वर कोल्हापूर5. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ? 0.25 0.28 0.18 0.56. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात नऊ आठ दहा7. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे. पंजाब आसाम त्रिपुरा गुजरात8. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? पंतप्रधान लोकसभेचे सभापती उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश9. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. प्रभाकर – लोकमान्य टिळक सुधाकर – गोपाळ गणेश आगरकर सर्व पर्याय योग्य द हिंदू – लाला लजपतराय10. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा. पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. ओणम हा सण गुजरात राज्याचा आहे. पोंगल हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो.11. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हा परिषद राज्य सरकार जिल्हाधिकारी पंचायत समिती12. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी दादाभाई नवरोजी लोकमान्य टिळक मौलाना आझाद13. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर14. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे औरंगाबाद नागपूर नाशिक15. सुरुवातीच्या काळात ……… ही स्वराज्याची राजधानी होती. राजगड प्रतापगड शिवनेरी सिंहगड16. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – वाशीम हिंगोली अकोला धुळे17. अकबराचा वजीर………. होता. मुशरफ बैरमखॉं यापैकी नाही. मलिक अंबर18. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली ? (राज्यसेवा मुख्य 16) लॉर्ड कॉर्नवालीस वॉरेन हेस्टीग्ज सर चार्लस मेटकाफ सायमन कमिशन19. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? सरदार पटेल महात्मा फुले महात्मा गांधी पंडीत नेहरु20. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. सहा तीन पाच एक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
14
14
8 ans right
16
15
16/20
14
16/20
12
15/20
15