General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/04/2024 1. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे. कोल्हापूर औरंगाबाद महाबळेश्वर पुणे2. अकबराचा वजीर………. होता. यापैकी नाही. बैरमखॉं मलिक अंबर मुशरफ3. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा. ओणम हा सण गुजरात राज्याचा आहे. पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. पोंगल हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो.4. भारताचा पहिला अंतराळवीर – मोहन शर्मा राजेश शर्मा राकेश शर्मा रजत गुप्ता5. सुरुवातीच्या काळात ……… ही स्वराज्याची राजधानी होती. प्रतापगड सिंहगड शिवनेरी राजगड6. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक7. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. फत्तेहपुर देवगरी देवगिरी दौलतापुर8. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आठ दहा सात नऊ9. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. सहा तीन पाच एक10. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य द हिंदू – लाला लजपतराय प्रभाकर – लोकमान्य टिळक सुधाकर – गोपाळ गणेश आगरकर11. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? महात्मा फुले पंडीत नेहरु महात्मा गांधी सरदार पटेल12. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नागपूर नाशिक औरंगाबाद पुणे13. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ? 0.28 0.25 0.5 0.1814. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? पंतप्रधान उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश लोकसभेचे सभापती15. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. मोहिनी अट्टम भरतनाट्यम कुचीपुडी कथकली16. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – वाशीम हिंगोली अकोला धुळे17. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे. त्रिपुरा गुजरात आसाम पंजाब18. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी दादाभाई नवरोजी मौलाना आझाद लोकमान्य टिळक19. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. राज्य सरकार पंचायत समिती जिल्हाधिकारी जिल्हा परिषद20. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली ? (राज्यसेवा मुख्य 16) सर चार्लस मेटकाफ लॉर्ड कॉर्नवालीस वॉरेन हेस्टीग्ज सायमन कमिशन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
14
14
8 ans right
16
15
16/20
14
16/20
12
15/20
15