General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/05/2024 1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? कर्नाटक आसाम गोवा गुजरात2. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे. कोलकाता तापी अयोध्या शरयू दिल्ली गंगा अहमदाबाद कृष्णा3. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? 21 वर्ष 18 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष4. योग्य विधान निवडा. विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला. विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर5. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा. अक्षयचंद्र सरकार पंडित नेहरू बिपिनचंद्र पाल रविंद्रनाथ टागोर6. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? पुणे कोकण औरंगाबाद नाशिक7. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? यापैकी नाही पैनगंगा गोदावरी कयाधू8. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? विंध्य निलगिरी अरवली कुमाऊँ हिमालय9. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते. 5 एप्रिल 1922 5 एप्रिल 1930 5 एप्रिल 1929 8 एप्रिल 193210. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे. अहमदाबाद श्रीरंगपट्टणम् सुरत कानपूर11. ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद औरंगाबाद नागपूर अहमदनगर पुणे12. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहेत? सिंह चंद्रकोर व तारा कमळ गुलाब13. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 0.25 0.4 0.3 0.514. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे. जिनिव्हा ( स्वित्झर्लंड ) पॅरिस न्यूयॉर्क नैरोबी15. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरेश्वर पंडीतराव रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो16. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. पश्चिम पूर्व दक्षिण उत्तर17. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा18. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ? लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी19. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा. घाना अभयारण्य दिलेले सर्व सारिस्का अभयारण्य रणथंबोर अभयारण्य20. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे. दारणा गोदावरी कोयना प्रवरा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
12
11
19
11
9
11
10
15
20
20