General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/04/2024 1. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही लोकमान्य टिळक2. योग्य विधान निवडा. तहसिलदार हा वर्ग – 2 चा अधिकारी असतो. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड UPSC करते. तहसिलदार हा वर्ग – 1 चा अधिकारी असतो. सर्व विधाने योग्य आहे.3. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? पंजाब उत्तराखंड बिहार गुजरात4. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय. जिओग्राफी झूलॉजी बॉटनी टोपोलॉजी5. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-c. 2-a. 3-b 1-a. 2-b. 3-c 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-a. 3-c6. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक भारतीय अभियांत्रिकीशास्त्राचे जनक7. पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? पंजाब केरळ हरियाणा मध्यप्रदेश8. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो बेरीबेरी अनेमिया हिमोफेलिया मुडदूस9. जिल्हाधिकाऱ्यावर …….. यांचे नियंत्रण असते. मनपा आयुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विभागीय आयुक्त C.E.O.10. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 26 जून 2002 25 जून 2001 25 जून 1998 26 जून 199911. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे. पवना भिवपुरी पेंच जिगाव12. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. पैकारा अलमट्टी यापैकी नाही करजन13. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- अ 2 – ब 3 – क 1- ब 2 – क 3 – अ 1- क 2 – ब 3 – अ 1- क 2 – अ 3 – ब14. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते? ठाणे पुणे कोल्हापूर सोलापूर15. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 18 78 80 7616. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हंटले आहे ? हेरॉल्ड लास्वेल डेव्हीड इस्टन वाल्टर लिपमन प्रो.लास्की17. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा विठ्ठल रामजी शिंदे वसंतदादा पाटील विनायकराव पाटील भाऊराव पाटील18. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकार ची स्थापना कोठे केली ? बर्लिन बँकॉक सिंगापूर टोकियो19. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? घनसावंगी अंबड भोकरदन बदनापूर20. मिर्झा गालिब ………. होते. कवी-शायर गायक तत्त्वज्ञानी लेखक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Hi
9
16
16
Prashant Udan 15/20
8
11
12
16
17
18