General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/04/2024 1. मिर्झा गालिब ………. होते. कवी-शायर तत्त्वज्ञानी गायक लेखक2. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- ब 2 – क 3 – अ 1- अ 2 – ब 3 – क 1- क 2 – ब 3 – अ 1- क 2 – अ 3 – ब3. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. यापैकी नाही करजन पैकारा अलमट्टी4. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा विनायकराव पाटील वसंतदादा पाटील भाऊराव पाटील विठ्ठल रामजी शिंदे5. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-c. 2-a. 3-b 1-b. 2-a. 3-c 1-a. 2-b. 3-c 1-c. 2-b. 3-a6. पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? पंजाब केरळ मध्यप्रदेश हरियाणा7. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? गुजरात उत्तराखंड बिहार पंजाब8. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो अनेमिया मुडदूस बेरीबेरी हिमोफेलिया9. जिल्हाधिकाऱ्यावर …….. यांचे नियंत्रण असते. मनपा आयुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी C.E.O. विभागीय आयुक्त10. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते? सोलापूर ठाणे पुणे कोल्हापूर11. योग्य विधान निवडा. तहसिलदार हा वर्ग – 2 चा अधिकारी असतो. सर्व विधाने योग्य आहे. तहसिलदार हा वर्ग – 1 चा अधिकारी असतो. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड UPSC करते.12. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय. बॉटनी जिओग्राफी टोपोलॉजी झूलॉजी13. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हंटले आहे ? वाल्टर लिपमन हेरॉल्ड लास्वेल प्रो.लास्की डेव्हीड इस्टन14. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? अंबड घनसावंगी बदनापूर भोकरदन15. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 76 80 18 7816. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक भारतीय अभियांत्रिकीशास्त्राचे जनक दूरसंचार क्रांतीचे जनक17. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे. पेंच पवना जिगाव भिवपुरी18. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? लोकमान्य टिळक महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही19. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकार ची स्थापना कोठे केली ? बर्लिन बँकॉक सिंगापूर टोकियो20. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 26 जून 2002 25 जून 1998 26 जून 1999 25 जून 2001 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Hi
9
16
16
Prashant Udan 15/20
8
11
12
16
17
18