General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/04/2024 1. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी टेबल टेनिस बॅडमिंटन फुटबॉल2. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ? आळंदी तुळजापुर नाशिक पंढरपुर3. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती. अविकसित ग्रामीण नागरी ग्रामीण यापैकी नाही4. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ? जमशेदपूर भोपाळ विशाखापट्टणम् भिलाई5. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे. सिंहासाठी वाघांसाठी मगरींसाठी अस्वलांसाठी6. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? यापैकी नाही पिलकोमोया ओरिनोको अमेझॉन7. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? झारखंड पश्चिम बंगाल महाराष्ट्र गुजरात8. योग्य विधान निवडा. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यसभा सभापती कडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा सदस्याकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे देतात.9. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड अकोला ठाणे औरंगाबाद10. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत? केरळ आंध्र प्रदेश मणिपूर मिझोराम11. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो? पर्जन्य मापन करणे. वाऱ्याची दिशा ठरवणे. उष्मांक मोजणे. विद्युतप्रवाह मोजणे.12. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. सिक्युरिटी पावर्टी अनार्ची पॉप्युलैरिटी13. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ………. 1925 1912 1924 192214. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? लुई पाश्चर मार्कोनी अल्फ्रेड नोबेल वॉटरमन15. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ? ओम बिर्ला शिवराज पाटील सरदार हुकम सिंग ग.वा.मावळणकर16. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर उस्मानाबाद पुणे रायगड17. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? त्रिपुरा पंजाब बिहार उत्तर प्रदेश18. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते? केरळ तामिळनाडू महाराष्ट्र उत्तर प्रदेश19. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले. 1935 चा भारत सरकारचा कायदा 1909 चा इंडियन कौन्सिल कायदा रौलेट कायदा की 1919 चा भारत सरकारचा कायदा20. किमान वय किती? लोकपाल – 50 वर्ष 35 वर्ष 45 वर्ष 40 वर्ष Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice
7marks
17
7 marks
20/20
8
20/15 mark
14
20/10%
20/18%
13