General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? राज्यसभा राष्ट्रपती मंत्रिमंडळ लोकसभा2. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – A 2 – B 3 – C 1 – B 2 – A 3 – C 1 – C 2 – B 3 – A 1 – B 2 – C 3 – A3. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. कारंजा कर्जत मानोरा मालेगाव4. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? समुद्रपूर हिंगणघाट कारंजा तेल्हारा5. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? केंद्र व राज्य समवर्ती केंद्रीय राज्य6. दाल सरोवर कोठे आहे? हैद्राबाद कानपूर श्रीनगर बिहार7. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार शोषणाविरूध्दचा अधिकार संपत्तीचा अधिकार8. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? कमळ गुलाब झेंडू मोगरा9. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. महाराष्ट्रात गोव्यात आंध्रप्रदेशात कर्नाटकात10. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर11. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? अरुणाचल प्रदेश यापैकी नाही महाराष्ट्र तामिळनाडू12. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? उपराष्ट्रपती सरन्यायाधीश लोकसभा सभापती राष्ट्रपती13. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-c. 2- b. 3-a. 1-c. 2- a. 3-b. 1-b. 2- a. 3-c. 1-a. 2- b. 3-c.14. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1910 1942 1947 195215. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? नुसरत अली फतेह खान पंडित जसराज अमिताभ बच्चन उस्ताद बिस्मिल्ला खान16. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. प्रादेशिक असमतोल पाणीवाटप प्रशासन सुधारणा शैक्षणिक सुधारणा17. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1067 मी 1293 मी 1188 मी 1438 मी18. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग19. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 12 डिसेंबर 9 डिसेंबर 6 डिसेंबर 18 डिसेंबर20. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड आवळा अननस संत्री दिलेले सर्व Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10