General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. यापैकी नाही. गाविलगड महादेव सातमाळा 2. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 73 52 63 69 3. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. 4. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 24 एप्रिल 26 जानेवारी 15 ऑगस्ट 2 ऑक्टोंबर 5. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. कक्ष अधिकारी मुख्य अधिकारी सल्लागार समिती सहाय्यक अधिकारी 6. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? नागानंद यापैकी नाही प्रियदर्शिक रत्नावली 7. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? सुभाषचंद्र बोस वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर श्रीपाद अमृत डांगे 8. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? मोहम्मद अली जीना महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान मौलाना अबुल कलाम 9. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. 10. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? लॉर्ड रीडींग जनरल डायर सर मायकेल ओडवायर लॉर्ड मॉंटेग्यू 11. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. मणिपूर गोवा अरुणाचल प्रदेश तामिळनाडू 12. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1993 1995 1994 1992 13. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. सांगता येत नाही यापैकी नाही चूक बरोबर 14. WWW = ? वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वाईड वेब व्राँग वाईड वेब 15. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. गाव जिल्हा राज्य तालुका 16. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा नागपूर सोलापूर कोल्हापूर 17. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? चार पाच तीन दोन 18. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 एप्रिल 1 जानेवारी 1 मे 1 जुन 19. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 20. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासे राहुरी कोपरगाव राहता Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08 History Test 07 । इतिहास टेस्ट 07 History Test 06 । इतिहास टेस्ट 06 History Test 05 । इतिहास टेस्ट 05
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14