General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात.2. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके श्रीपाद अमृत डांगे सुभाषचंद्र बोस3. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1993 1995 1994 19924. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? लॉर्ड मॉंटेग्यू सर मायकेल ओडवायर जनरल डायर लॉर्ड रीडींग5. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर6. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? मौलाना अबुल कलाम मोहम्मद अली जीना महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान7. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 एप्रिल 1 जानेवारी 1 जुन 1 मे8. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. गाविलगड सातमाळा महादेव यापैकी नाही.9. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. चूक बरोबर सांगता येत नाही यापैकी नाही10. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? राहता राहुरी कोपरगाव नेवासे11. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. तामिळनाडू मणिपूर गोवा अरुणाचल प्रदेश12. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात.13. WWW = ? वर्ल्ड वाईड वेब व्राँग वाईड वेब वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वायर वेब14. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. जिल्हा तालुका गाव राज्य15. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? यापैकी नाही नागानंद रत्नावली प्रियदर्शिक16. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? चार तीन पाच दोन17. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 2 ऑक्टोंबर 26 जानेवारी 15 ऑगस्ट 24 एप्रिल18. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. मुख्य अधिकारी सल्लागार समिती कक्ष अधिकारी सहाय्यक अधिकारी19. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा सोलापूर नागपूर कोल्हापूर20. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 63 69 52 73 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14