General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? दोन चार पाच तीन2. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1995 1992 1993 19943. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. राज्य जिल्हा गाव तालुका4. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. यापैकी नाही. महादेव गाविलगड सातमाळा5. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? महात्मा गांधी मोहम्मद अली जीना मौलाना अबुल कलाम खान अब्दुल गफार खान6. WWW = ? व्राँग वाईड वेब वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वाईड वेब7. योग्य विधान निवडा. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात.8. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 जानेवारी 1 एप्रिल 1 मे 1 जुन9. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर भंडारा नागपूर सोलापूर10. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक11. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. गोवा मणिपूर अरुणाचल प्रदेश तामिळनाडू12. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 26 जानेवारी 24 एप्रिल 2 ऑक्टोंबर13. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. यापैकी नाही बरोबर चूक सांगता येत नाही14. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? जनरल डायर लॉर्ड रीडींग लॉर्ड मॉंटेग्यू सर मायकेल ओडवायर15. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासे कोपरगाव राहता राहुरी16. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 69 63 52 7317. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? वासुदेव बळवंत फडके सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर श्रीपाद अमृत डांगे18. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? प्रियदर्शिक नागानंद यापैकी नाही रत्नावली19. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. सल्लागार समिती कक्ष अधिकारी सहाय्यक अधिकारी मुख्य अधिकारी20. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14