General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते.2. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 2 ऑक्टोंबर 26 जानेवारी 24 एप्रिल3. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. सांगता येत नाही यापैकी नाही चूक बरोबर4. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? वासुदेव बळवंत फडके श्रीपाद अमृत डांगे स्वातंत्र्यवीर सावरकर सुभाषचंद्र बोस5. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासे राहता राहुरी कोपरगाव6. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1992 1995 1994 19937. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? यापैकी नाही रत्नावली नागानंद प्रियदर्शिक8. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 एप्रिल 1 जुन 1 जानेवारी 1 मे9. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात.10. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. तालुका गाव राज्य जिल्हा11. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. सातमाळा यापैकी नाही. गाविलगड महादेव12. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? जनरल डायर सर मायकेल ओडवायर लॉर्ड मॉंटेग्यू लॉर्ड रीडींग13. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. गोवा अरुणाचल प्रदेश मणिपूर तामिळनाडू14. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 69 52 63 7315. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? मोहम्मद अली जीना खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी मौलाना अबुल कलाम16. WWW = ? वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वाईड वेब व्राँग वाईड वेब17. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. सल्लागार समिती कक्ष अधिकारी मुख्य अधिकारी सहाय्यक अधिकारी18. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? पाच तीन दोन चार19. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर सोलापूर भंडारा नागपूर20. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14