General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/06/2024 1. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? महमद इक्बाल सय्यद अहमद खान नाझिर अहमद चिराग अली2. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? राजस्थान आणि पंजाब झारखंड व प.बंगाल राजस्थान आणि मध्य प्रदेश पंजाब व हरियाणा3. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? लाला लजपतराय जयप्रकाश नारायण शाहू महाराज सी राजगोपालचारी4. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? चंडीपुर दार्जीलिंग नाव्हाशेवा पोखरण5. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे. नाशिक पुणे अकोला कोल्हापूर6. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला नेपाळ मलेशिया अमेरिका जपान7. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य असहकार चळवळ सुरु करणे परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे8. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? 100 वी 98 वी 90 वी 99 वी9. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नृत्य संगीत गायन चित्रकला10. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली. 1922 1928 1920 192111. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. दहावे तिसरे सातवे पहिले12. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ? दिवानी न्यायालयात फौजदारी न्यायालयात सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात फक्त उच्च न्यायालयात13. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्रप्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू14. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले. कृष्णदेवराय यापैकी नाही हरिहर महाराणा प्रताप15. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ? 8 22 28 1216. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर केरळ आग्रा कपूरथला मसुरी17. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? किलीमांजारो माऊंट कॉशिस्को माऊंट एव्हरेस्ट व्हिन्सन मॅसिफ18. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? मुठा मुळा वेण्णा इंद्रायणी19. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. महात्मा गांधी पंडित नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद20. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? कर्मह हि धर्मह सत्यमेव जयते विद्यैव सर्वधनम् श्रम एव जयते Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/85
11/20
20/8
Komal sawant 20/11
20/20
9
20
20/12
11/9
11/9
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/15
11/20
11/20