General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/06/2024 1. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? वेण्णा मुळा मुठा इंद्रायणी2. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर मसुरी कपूरथला केरळ आग्रा3. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? राजस्थान आणि पंजाब पंजाब व हरियाणा झारखंड व प.बंगाल राजस्थान आणि मध्य प्रदेश4. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला जपान अमेरिका मलेशिया नेपाळ5. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. तिसरे सातवे पहिले दहावे6. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? 99 वी 90 वी 98 वी 100 वी7. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली. 1921 1922 1920 19288. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? पोखरण नाव्हाशेवा दार्जीलिंग चंडीपुर9. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रकला गायन नृत्य संगीत10. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? व्हिन्सन मॅसिफ किलीमांजारो माऊंट एव्हरेस्ट माऊंट कॉशिस्को11. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? विद्यैव सर्वधनम् सत्यमेव जयते श्रम एव जयते कर्मह हि धर्मह12. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले. यापैकी नाही कृष्णदेवराय हरिहर महाराणा प्रताप13. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ? 28 8 22 1214. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे. अकोला पुणे कोल्हापूर नाशिक15. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? नाझिर अहमद सय्यद अहमद खान चिराग अली महमद इक्बाल16. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपल्ली राधाकृष्णन पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. राजेंद्रप्रसाद17. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी पंडित नेहरू18. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ? फक्त उच्च न्यायालयात फौजदारी न्यायालयात दिवानी न्यायालयात सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात19. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? शाहू महाराज लाला लजपतराय सी राजगोपालचारी जयप्रकाश नारायण20. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? असहकार चळवळ सुरु करणे परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/85
11/20
20/8
Komal sawant 20/11
20/20
9
20
20/12
11/9
11/9
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/15
11/20
11/20