General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – मुंबई उपनगर दिलेले दोन्ही यापैकी नाही मुंबई शहर2. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? कुंती माद्री हिडींबा गांधारी3. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? अकोला रायगड सिंधुुदुर्ग रत्नागिरी4. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? विजय नाहटा समिती टहलीयानी समिती विनोद तावडे समिती डॉ साळुंखे समिती5. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? रामगंगा प्रकल्प हिराकुड प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प6. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? यमुना शोण दामोदर इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा झेलम सतलज रावी चिनाब भीमा कोयना वारणा पंचगंगा7. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 25 30 28 358. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? उत्प्रेक्षण अधिकार-पृच्छा निषेधाज्ञा प्रतिषेध9. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? मलाशय गुदद्वार मुखगुहा ग्रसणी ग्रासिका जठर लहान आतडे मोठे आतडे दिलेले सर्व10. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? हिंगोली जालना बीड अहमदनगर11. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? पुणे बुलढाणा भिवंडी नागपूर12. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा नऊ सात पाच13. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? पॅरिस सोफिया बर्लिन रीगा14. योग्य विधान निवडा. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे.15. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? काराकोरम पर्वत ॲपेलेशियन पर्वत उरल पर्वत रॉकी पर्वत16. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 19 जुलै 1963 19 डिसेंबर 1961 1 नोव्हेंबर 1960 19 जानेवारी 196217. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? मोसी भीमा बोरी कोयना18. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1917 1915 1914 191319. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? वरीलपैकी सर्व बनारस हरिद्वार कानपूर20. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. केज पाटोदा गेवराई धारूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16