General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? उरल पर्वत काराकोरम पर्वत रॉकी पर्वत ॲपेलेशियन पर्वत2. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1914 1913 1917 19153. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 19 जानेवारी 1962 19 जुलै 1963 19 डिसेंबर 1961 1 नोव्हेंबर 19604. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? यमुना शोण दामोदर भीमा कोयना वारणा पंचगंगा झेलम सतलज रावी चिनाब इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा5. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? हिडींबा गांधारी माद्री कुंती6. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? मोसी कोयना भीमा बोरी7. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? रायगड अकोला सिंधुुदुर्ग रत्नागिरी8. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? मुखगुहा ग्रसणी ग्रासिका दिलेले सर्व मलाशय गुदद्वार जठर लहान आतडे मोठे आतडे9. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? पॅरिस बर्लिन सोफिया रीगा10. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? विजय नाहटा समिती विनोद तावडे समिती टहलीयानी समिती डॉ साळुंखे समिती11. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? बीड अहमदनगर हिंगोली जालना12. योग्य विधान निवडा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे.13. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा नऊ सात पाच14. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? बुलढाणा पुणे भिवंडी नागपूर15. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? निषेधाज्ञा प्रतिषेध अधिकार-पृच्छा उत्प्रेक्षण16. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? तुंगभद्रा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प हिराकुड प्रकल्प रामगंगा प्रकल्प17. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 25 28 30 3518. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. केज गेवराई धारूर पाटोदा19. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? कानपूर हरिद्वार बनारस वरीलपैकी सर्व20. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – यापैकी नाही मुंबई उपनगर मुंबई शहर दिलेले दोन्ही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16