General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प हिराकुड प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प रामगंगा प्रकल्प2. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात पाच सहा नऊ3. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? भीमा कोयना वारणा पंचगंगा इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा यमुना शोण दामोदर झेलम सतलज रावी चिनाब4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? नागपूर पुणे भिवंडी बुलढाणा5. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? अधिकार-पृच्छा प्रतिषेध निषेधाज्ञा उत्प्रेक्षण6. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? ॲपेलेशियन पर्वत रॉकी पर्वत काराकोरम पर्वत उरल पर्वत7. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? हिंगोली बीड अहमदनगर जालना8. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? सोफिया पॅरिस बर्लिन रीगा9. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? विनोद तावडे समिती डॉ साळुंखे समिती टहलीयानी समिती विजय नाहटा समिती10. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? बनारस हरिद्वार वरीलपैकी सर्व कानपूर11. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 35 30 28 2512. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. केज धारूर गेवराई पाटोदा13. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? कोयना मोसी भीमा बोरी14. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 19 जुलै 1963 1 नोव्हेंबर 1960 19 जानेवारी 1962 19 डिसेंबर 196115. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? दिलेले सर्व मुखगुहा ग्रसणी ग्रासिका जठर लहान आतडे मोठे आतडे मलाशय गुदद्वार16. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – मुंबई शहर यापैकी नाही दिलेले दोन्ही मुंबई उपनगर17. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? अकोला रायगड रत्नागिरी सिंधुुदुर्ग18. योग्य विधान निवडा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे.19. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1915 1914 1917 191320. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? माद्री गांधारी कुंती हिडींबा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16