General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? नाबार्ड भारतीय स्टेट बँक ग्रामीण बँक भारतीय रिझर्व्ह बँक2. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? कर्नाटक आग्रा मदुराई विजापूर3. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? लुसाका दोहा अंकारा व्हिक्टोरिया4. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? श्वास घेण्यास त्रास होणे. चव गंध यांची जाणीव न होणे. सर्दी खोकला ताप गाल फुगणे5. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 4 ऑगस्ट 1923 23 ऑगस्ट 1958 18 जुलै 1857 1 ऑगस्ट 20046. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. दिलेली सर्व. त्वचा कोरडी पडणे. त्वचेवर चट्टे येणे. बोटे झडणे.7. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. सप्तश्रृंगीदेवी भवानीदेवी रेणूकादेवी महालक्ष्मीदेवी8. …….. ने ……….. चा शोध लावला. कोपरनिकस दुर्बीण रॉबर्ट हूक रेडियम गॅलिलिओ सूर्यमाला व्होल्ट विद्युत घट9. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? औरंगाबाद नागपूर पुणे मुंबई10. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. पाच तीन चार एक11. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? साप बेडूक सरडा पाल.12. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती एस.के.दार हृदयनाथ कुंजरु न्यायमूर्ती फाझल अली13. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 मे 1962 1 मार्च 1961 1 एप्रिल 1963 1 मे 196514. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. ऑस्टिओलॉजी फिजीऑलाॅजी कार्डिओलॉजी मायोलॉजी15. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. कापेश्वर साव सुनपदेव सालबर्डी16. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? मुर्तीपुजा अंधश्रध्दा ईश्वर शत्रू17. योग्य पर्याय निवडा. भूतान – त्सांगडू सर्व पर्याय योग्य आहेत नेदरलँड – स्टेट जनरल फ्रान्स – नॅशनल असेंब्ली18. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. आदिवासींचा जिल्हा गुळाचा जिल्हा तांदळाचे कोठार अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार19. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? बल्लारपूर राजूरा जिवती चिमूर20. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14