General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05

1. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?

 
 
 
 

2. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात.

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

5. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती?

 
 
 
 

6. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ?

 
 
 
 

7. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ?

 
 
 
 

8. तापी नदी कोठे उगम पावते?

 
 
 
 

9. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो?

 
 
 
 

10. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते.

 
 
 
 

11. राज्याचा राज्यपाल हा ……

 
 
 
 

12. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे.

 
 
 
 

13. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते?

 
 
 
 

14. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

15. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते.

 
 
 
 

16. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा.

 
 
 
 

17. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

 
 
 
 

18. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे.

 
 
 
 

19. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ?

 
 
 
 

20. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

18 thoughts on “General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now