General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. तापी नदी कोठे उगम पावते? बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) अमरकंटक (मध्य प्रदेश) सिवनी(सातपुडा) खंडाळा( सह्याद्री पर्वत)2. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. लालबहादूर शास्त्री वल्लभभाई पटेल पंजाबराव देशमुख दादाभाई नौरोजी3. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. यापैकी नाही संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था आंतरराष्ट्रीय बालनिधी जागतिक बँक4. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी5. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. सममित असममित त्रिमित द्विमित6. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर7. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? सरन्यायाधीश राष्ट्रपती राज्यसभा सदस्य पंतप्रधान8. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? CS SP SC SCR9. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? उपराष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती10. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Zn Na Hb Cl11. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? खिळीचा सांधा सरकता सांधा उखळीचा सांधा बिजागिरीचा सांधा12. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? एकेरी नागरिकत्व मुलभूत कर्तव्ये राज्यघटनेचा सरनामा धर्मनिरपेक्षता13. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. ब्रह्मपुत्रा गंगा गोदावरी सिंधू14. राज्याचा राज्यपाल हा …… राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे विधीमंडळाचा प्रमुख आहे शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे.15. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तीन पाच एक चार16. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना17. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? बुलढाणा रायगड पालघर नाशिक18. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ झाकीर हुसेन डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली19. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 250 370 245 26020. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? केवळ प्रौढ स्त्रिया केवळ प्रौढ पुरुष गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ ग्रामपंचायत सदस्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20