General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? एक चार तीन पाच2. राज्याचा राज्यपाल हा …… विधीमंडळाचा प्रमुख आहे शासनाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे.3. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. लालबहादूर शास्त्री पंजाबराव देशमुख दादाभाई नौरोजी वल्लभभाई पटेल4. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. त्रिमित द्विमित सममित असममित5. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? राज्यघटनेचा सरनामा मुलभूत कर्तव्ये एकेरी नागरिकत्व धर्मनिरपेक्षता6. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ प्रौढ स्त्रिया केवळ ग्रामपंचायत सदस्य केवळ प्रौढ पुरुष7. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? उखळीचा सांधा बिजागिरीचा सांधा सरकता सांधा खिळीचा सांधा8. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री9. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते पंडित नेहरू डॉ झाकीर हुसेन डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली डॉ. राजेंद्र प्रसाद10. चुकीचा पर्याय निवडा. हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी सर्व पर्याय योग्य11. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? CS SP SC SCR12. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर13. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. गोदावरी ब्रह्मपुत्रा गंगा सिंधू14. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Zn Hb Cl Na15. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश राज्यसभा सदस्य16. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. आंतरराष्ट्रीय बालनिधी संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था जागतिक बँक यापैकी नाही17. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? रायगड पालघर नाशिक बुलढाणा18. तापी नदी कोठे उगम पावते? बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) सिवनी(सातपुडा) अमरकंटक (मध्य प्रदेश) खंडाळा( सह्याद्री पर्वत)19. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 370 260 245 25020. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20