General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? एक तीन पाच चार2. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? उपराष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती3. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर4. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? केवळ प्रौढ स्त्रिया गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ प्रौढ पुरुष केवळ ग्रामपंचायत सदस्य5. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही6. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? राज्यसभा सदस्य पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती7. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. असममित द्विमित सममित त्रिमित8. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Cl Zn Hb Na9. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. आंतरराष्ट्रीय बालनिधी संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था यापैकी नाही जागतिक बँक10. चुकीचा पर्याय निवडा. हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी सर्व पर्याय योग्य धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी11. तापी नदी कोठे उगम पावते? अमरकंटक (मध्य प्रदेश) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) खंडाळा( सह्याद्री पर्वत) सिवनी(सातपुडा)12. राज्याचा राज्यपाल हा …… राज्याचा प्रमुख आहे. शासनाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे विधीमंडळाचा प्रमुख आहे13. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नाशिक बुलढाणा रायगड पालघर14. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. वल्लभभाई पटेल दादाभाई नौरोजी पंजाबराव देशमुख लालबहादूर शास्त्री15. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SCR CS SP SC16. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? सरकता सांधा उखळीचा सांधा खिळीचा सांधा बिजागिरीचा सांधा17. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. सिंधू ब्रह्मपुत्रा गोदावरी गंगा18. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 260 370 250 24519. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली पंडित नेहरू डॉ झाकीर हुसेन डॉ. राजेंद्र प्रसाद20. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा सरनामा एकेरी नागरिकत्व मुलभूत कर्तव्ये Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20