General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड क्रिप्स लॉर्ड वेव्हेल लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड लिनलिथगो 2. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग पर्यावरण संतुलन जलव्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन 3. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. महंमद अली जिना अब्दुल गफार खान मौलाना अब्दुल कलाम आझाद फझलूल हक 4. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पुरंदरचा तह पन्हाळा तह सातारा तह बासीनचा तह 5. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1950 1948 1960 1957 6. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1903 1905 1900 1901 7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… कमला नेहरू मिसेस् ॲनी बेझंट मॅडम कामा सरोजिनी नायडू 8. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? यापैकी नाही व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल इंडियन म्युझियम सालारजंग म्युझियम 9. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 237 कि.मी. 122 कि.मी. 315 कि.मी 200 कि.मी. 10. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात अन्नस्तूप अन्नसाखळी पोषणपातळी परिसंस्था 11. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * जमुनापारी संगमनेरी बिकानेरी ब्लॅक बंगाल 12. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 19 20 22 21 13. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? वडाळा ठाणे नाशिक पुणे 14. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर हवेली शिरूर बारामती 15. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सम्राट अशोक गौतम बुध्द सातकर्णी चंद्रगुप्त 16. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 15 6 व 16 7 व 17 5 व 17 17. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. स्कर्व्ही रातआंधळेपणा मुडदूस 18. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे कमी होईल यापैकी नाही वजन थोडे वाढेल वजन तेवढेच राहील 19. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 20. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 8(अ) 4(अ) 51(ब) 5(अ) Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 General Knowledge Mix Test 39 | सामान्य ज्ञान टेस्ट 39 General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38 General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37 General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18