Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11

1. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?

 
 
 
 

2. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ?

 
 
 
 

3. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली.

 
 
 
 

4. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ?

 
 
 
 

5. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली?

 
 
 
 

6. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली.

 
 
 
 

7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ……

 
 
 
 

8. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे?

 
 
 
 

9. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

 
 
 
 

10. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात

 
 
 
 

11. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? *

 
 
 
 

12. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ?

 
 
 
 

13. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ?

 
 
 
 

14. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

 
 
 
 

15. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ?

 
 
 
 

16. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते.

 
 
 
 

17. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो?

 
 
 
 

18. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन ….

 
 
 
 

19. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे?

 
 
 
 

20. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

14 thoughts on “General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!