General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * ब्लॅक बंगाल जमुनापारी संगमनेरी बिकानेरी2. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 21 20 22 193. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? नाशिक वडाळा ठाणे पुणे4. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यापैकी नाही. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ5. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रातआंधळेपणा स्कर्व्ही मुडदूस रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे.6. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? इंडियन म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल सालारजंग म्युझियम यापैकी नाही7. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली शिरूर जुन्नर बारामती8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… कमला नेहरू मॅडम कामा सरोजिनी नायडू मिसेस् ॲनी बेझंट9. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1950 1957 1960 194810. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1903 1905 1901 190011. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड वेव्हेल लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड क्रिप्स12. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात पोषणपातळी अन्नसाखळी अन्नस्तूप परिसंस्था13. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे कमी होईल वजन थोडे वाढेल यापैकी नाही वजन तेवढेच राहील14. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. मौलाना अब्दुल कलाम आझाद फझलूल हक महंमद अली जिना अब्दुल गफार खान15. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह पुरंदरचा तह बासीनचा तह सातारा तह16. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण संतुलन जलव्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग17. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 51(ब) 5(अ) 8(अ) 4(अ)18. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सम्राट अशोक सातकर्णी चंद्रगुप्त गौतम बुध्द19. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 122 कि.मी. 237 कि.मी. 315 कि.मी 200 कि.मी.20. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 6 व 16 5 व 15 7 व 17 5 व 17 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20