General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 8(अ) 4(अ) 5(अ) 51(ब)2. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1960 1948 1957 19503. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * जमुनापारी संगमनेरी ब्लॅक बंगाल बिकानेरी4. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? यापैकी नाही सालारजंग म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल इंडियन म्युझियम5. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? ठाणे वडाळा नाशिक पुणे6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… मॅडम कामा सरोजिनी नायडू मिसेस् ॲनी बेझंट कमला नेहरू7. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रातआंधळेपणा स्कर्व्ही मुडदूस रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे.8. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. मौलाना अब्दुल कलाम आझाद महंमद अली जिना अब्दुल गफार खान फझलूल हक9. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 17 6 व 16 7 व 17 5 व 1510. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह बासीनचा तह सातारा तह पुरंदरचा तह11. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात पोषणपातळी अन्नस्तूप अन्नसाखळी परिसंस्था12. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग जलव्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन पर्यावरण संतुलन13. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 237 कि.मी. 200 कि.मी. 315 कि.मी 122 कि.मी.14. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन तेवढेच राहील वजन थोडे कमी होईल यापैकी नाही वजन थोडे वाढेल15. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 21 22 20 1916. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1903 1901 1905 190017. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? शिरूर हवेली बारामती जुन्नर18. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ यापैकी नाही. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ19. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड वेव्हेल लॉर्ड क्रिप्स20. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? चंद्रगुप्त सम्राट अशोक गौतम बुध्द सातकर्णी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20