General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 5(अ) 8(अ) 51(ब) 4(अ)2. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * ब्लॅक बंगाल जमुनापारी संगमनेरी बिकानेरी3. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1957 1948 1950 19604. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? वडाळा पुणे नाशिक ठाणे5. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड क्रिप्स लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड वेव्हेल6. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1903 1905 1900 19017. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ8. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? स्कर्व्ही रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. रातआंधळेपणा मुडदूस9. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? गौतम बुध्द चंद्रगुप्त सम्राट अशोक सातकर्णी10. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? सालारजंग म्युझियम यापैकी नाही इंडियन म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल11. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 15 5 व 17 6 व 16 7 व 1712. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात अन्नसाखळी पोषणपातळी परिसंस्था अन्नस्तूप13. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पन्हाळा तह सातारा तह पुरंदरचा तह14. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? जलव्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन पर्यावरण संतुलन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग15. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 22 19 21 2016. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. महंमद अली जिना अब्दुल गफार खान मौलाना अब्दुल कलाम आझाद फझलूल हक17. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली बारामती शिरूर जुन्नर18. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन तेवढेच राहील वजन थोडे कमी होईल यापैकी नाही वजन थोडे वाढेल19. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 200 कि.मी. 315 कि.मी 237 कि.मी. 122 कि.मी.20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… मिसेस् ॲनी बेझंट सरोजिनी नायडू कमला नेहरू मॅडम कामा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20