General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * जमुनापारी ब्लॅक बंगाल बिकानेरी संगमनेरी2. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. फझलूल हक मौलाना अब्दुल कलाम आझाद महंमद अली जिना अब्दुल गफार खान3. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ यापैकी नाही.4. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 15 7 व 17 5 व 17 6 व 165. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 21 20 22 196. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… मिसेस् ॲनी बेझंट कमला नेहरू मॅडम कामा सरोजिनी नायडू7. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड क्रिप्स लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड वेव्हेल8. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे वाढेल वजन थोडे कमी होईल वजन तेवढेच राहील यापैकी नाही9. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? वडाळा पुणे नाशिक ठाणे10. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन जलव्यवस्थापन पर्यावरण संतुलन11. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1948 1960 1950 195712. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1903 1901 1900 190513. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल यापैकी नाही इंडियन म्युझियम सालारजंग म्युझियम14. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली जुन्नर शिरूर बारामती15. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 122 कि.मी. 237 कि.मी. 315 कि.मी 200 कि.मी.16. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 51(ब) 4(अ) 8(अ) 5(अ)17. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? चंद्रगुप्त सम्राट अशोक गौतम बुध्द सातकर्णी18. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात अन्नसाखळी अन्नस्तूप परिसंस्था पोषणपातळी19. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? स्कर्व्ही रातआंधळेपणा मुडदूस रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे.20. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पुरंदरचा तह सातारा तह पन्हाळा तह Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20