General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… कमला नेहरू मॅडम कामा सरोजिनी नायडू मिसेस् ॲनी बेझंट2. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ3. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड क्रिप्स लॉर्ड वेव्हेल4. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1901 1905 1903 19005. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1960 1950 1957 19486. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. यापैकी नाही वजन थोडे कमी होईल वजन तेवढेच राहील वजन थोडे वाढेल7. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह पन्हाळा तह बासीनचा तह पुरंदरचा तह8. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? इंडियन म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल सालारजंग म्युझियम यापैकी नाही9. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? गौतम बुध्द सातकर्णी सम्राट अशोक चंद्रगुप्त10. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. मौलाना अब्दुल कलाम आझाद महंमद अली जिना अब्दुल गफार खान फझलूल हक11. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 8(अ) 5(अ) 51(ब) 4(अ)12. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * बिकानेरी ब्लॅक बंगाल संगमनेरी जमुनापारी13. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर बारामती हवेली शिरूर14. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात अन्नसाखळी पोषणपातळी परिसंस्था अन्नस्तूप15. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 19 22 20 2116. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग जलव्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन पर्यावरण संतुलन17. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? स्कर्व्ही रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. रातआंधळेपणा मुडदूस18. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? ठाणे वडाळा पुणे नाशिक19. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 122 कि.मी. 237 कि.मी. 200 कि.मी. 315 कि.मी20. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 6 व 16 5 व 17 5 व 15 7 व 17 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20